महत्वाची प्रश्नोत्तरे - इ. 7 वी सामान्य विज्ञान (मराठी)

 घटक चाचणी -I  वी विज्ञान महत्वाची प्रश्नोत्तर (मराठी)

घटक चाचणीI (ते 4 पाठांवर आधारित)

महत्वाची प्रश्नोत्तरे: 

 

प्र.1माझी जोडी शोधा!          

'गट                                    'गट

(1) कमळ                             (a) फुले  पाने कीटकांना आकर्षित करतात.

(2) कोरफड                         (b) अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.

(3) अमरवेल                         (c) वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.

(4) व्हीनस फ्लायट्रॅप             (d) पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.

(5) हवा                                (e) आकार्यता.

(6) पाणी                              (f) प्रकाशाचे विकिरण.

(7) माती                              (g) उत्सर्जन क्रिया.

(8) परजीवी वनस्पती            (h) भुछत्र.

(9) कीटकभक्षी वनस्पती       (i) दगडफूल.

(10) मृतोपजीवी वनस्पती      (j) ड्रॉसेरा.

(11) सहजीवी वनस्पती         (k) अमरवेल.

उत्तर:

(1) कमळ: - (d) पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.               

(2) कोरफड(c) वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित         

(3) अमरवेल: - (b) अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.

(4) व्हीनस फ्लायट्रॅप :- (a) फुले  पाने कीटकांना आकर्षित करतात

(5) हवा :-   (f) प्रकाशाचे विकिरण.                     

(6) पाणी :- (g) उत्सर्जन क्रिया         

(7) माती :-  (e) आकार्यता.                    

(8) परजीवी वनस्पती :- (k) अमरवेल     

(9) कीटकभक्षी वनस्पती :- (j) ड्रॉसेरा.

(10) मृतोपजीवी वनस्पती :- (h) भुछत्र.

(11) सहजीवी वनस्पती :- (i) दगडफूल.

प्र.2. खोटे कोण  बोलतो?       

(झुरळ: मला पाच पाय आहेत.

        उत्तर: झुरळ खोटं बोलतेझुरळाला सहा पाय आहेत.

(कोंबडी : माझ्या पायाची बोटे त्वचेने जोडलेली आहेत.

         उत्तर: कोंबडी खोटं बोलतेकोंबडीच्या पायाची बोटे त्वचेने जोडलेली नसतात.

(निवडुंग: माझा मांसलहिरवा भाग हे पान आहे.

         उत्तर: निवडुंग खोटं बोलतोनिवडुंगाचा मांसल, हिरवा भाग हे खोड आहे.

प्र.3. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 

(रेताड जमिनीची जलधारण क्षमता कमी असते-बरोबर

(ज्या पदार्थात द्राव्य  विरघळते त्याला द्रावक म्हणतात. - बरोबर

(हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात. - बरोबर

(समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे. – चूक

प्र.4. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.          

(उंटाला 'वाळवंटातील जहाजका म्हणतात?

-उत्तर: उंटांना वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाते कारण उंटाची त्वचा जाड असतेत्याचे पाय लांब  तळवे गादीसारखे  पसरत असतातनाकावर त्वचेची घडी असतेत्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होतेलांब  जाड पापण्या डोळ्यांचे रक्षण करतातत्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बऱ्राच काळ राहू शकतो.

        या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटात चालू शकतोवाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहेम्हणून उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.

(पाण्याचे विविध गुणधर्म सांगा.

उत्तरपाण्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत:

प्रवाहितापाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरतेजनित्राच्या साह्याने वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग केला जातो.

उत्तम शीतकगाड्यांच्या तापलेल्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा वापर होतो.

वैश्विक द्रावकपाण्यात अनेक पदार्थ विरघळतातम्हणूनण पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतातद्रावक म्हणून पाण्याचा कारखानेप्रयोगशाळाठिकाणी उपयोग होतो.

स्वच्छकआंघोळ करणेभांडी/कपडे धुणे अशा दैनंदिन कामासाठी पाणी उपयोगी आहे.

(मृदेचे विविध उपयोग काय आहेत?

उत्तरमृदेचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत:

वनस्पती वाढीसाठी आणि विकासासाठी मृदा मदत करतेमृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते मृदेला हवा तास आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतातया गुणधर्मामुळे  मातीचा वापर करून आकाराच्या वस्तू तयार केल्या जातात. जास्त काळ टिकाव्यात म्हणून त्यांना भट्टीत तापवून कडक  मजबूत केले जातेउदाभांडेदिवेमूर्तींविटा .

(प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे समजावून सांगा.

उत्तरप्राण्यांमधील पोषणाच्या प्रक्रियेत ज्या पाच पायऱ्या घडतात त्या म्हणजे अंतर्ग्रहणपचनशोषणसात्मिकरणउत्सर्जन 

प्र.5. वनस्पतीची तीन उदाहरणे द्या            

(काटेरी फळे असणाऱ्या – एरंडफणसधोतरा.

(खोडावर काटे असणाऱ्या – करवंदकाटेसावरनिवडुंग.

(लाल फुले असणाऱ्या – पांगरापळसजास्वंद.

(पिवळी फुले असणाऱ्या  भेंडसोनमोहरबहावा.

(रात्री पाने मिटणाऱ्या – पर्जन्य वृक्ष.आवळागुलमोहर

(एक बी असणारी फळे असणाऱ्या काजूबोरआंबा

(अनेक बिया असलेली फळे असणाऱ्या – कलिंगडखरबूजफणसपेरू

प्र.रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.        

(आकारमानतापमानवस्तुमानआर्द्रताआम्लवजनउदासीनघनता.)

(हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या तापमाना प्रमाणे ठरते.

(पाण्याला स्वत:चा आकार नाही, परंतु निश्चित घनता  वस्तुमान असते.

(पाणी गोठताना त्याची  घनता कमी होते.

(उदासीन मृदेचा पीएच 7 असते.

----समाप्त----

 

Maharashtra State Board Exercises ( Semi/Marathi)

5 वी परिसर अभ्यास - 1 5th EVS (Semi) 6th General Science (Semi) 7th General Science (Semi) 6वी सामान्य विज्ञान (मराठी माध्यम) 7 वी सामान्य व...